21 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी
❇️ भारत रशियाकडून सहा Tu-160 लांब पल्ल्याची बॉम्बर खरेदी करणार आहे
◆ भारताची सामरिक शक्ती वाढवण्यासाठी रशियाकडून Tu-160 बॉम्बर खरेदी करण्याचा भारताचा मानस आहे .
◆ हे बॉम्बर निसर्गात किती धोकादायक आहे म्हणून अमेरिकेने त्याच्या सुरुवातीच्या उड्डाणावर आक्षेप घेतला.
◆ तुपोलेव्ह Tu-160 बॉम्बर 2220 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकतो.
◆ हे विमान उड्डाण करताना जास्तीत जास्त वजन 110,000 किलो आहे. त्याचे पंख 56 मीटर आहेत.
◆ रशियाने Tu-160 बॉम्बर म्हणून ओळखले जाणारे सामरिक बॉम्बर तयार केले .
◆ परिणामी, बॉम्बर त्याच्या तळापासून हजारो किलोमीटर अंतरावर हल्ला करू शकतो.
❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-
◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.
◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.
◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.
◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.
◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.
◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.
◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.
★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★
◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप
● मि - मिझोराम
● त्र - त्रिपुरा
● म - मध्य प्रदेश
● झा - झारखंड
● रा - राजस्थान
● गु - गुजरात
● छा - छत्तीसगड
● प - पश्चिम बंगाल
✍️ संकलन - दत्तू सदगीर
◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.
◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.
◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.
◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.
◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.
◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.
◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.
★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★
◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप
● मि - मिझोराम
● त्र - त्रिपुरा
● म - मध्य प्रदेश
● झा - झारखंड
● रा - राजस्थान
● गु - गुजरात
● छा - छत्तीसगड
● प - पश्चिम बंगाल
✍️ संकलन - दत्तू सदगीर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा